आष्टी तालुक्यात भीषण अपघात: कारला आग लागून मायलेकाचा जळून मृत्यू; ग्रामसेवकाचा समावेश

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका येथे शुक्रवारी (दि. २७) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. कापसी फाटा परिसरात हायवा डंपर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले आणि या दुर्घटनेत मायलेकाचा जागीच जळून मृत्यू झाला. धडकेनंतर कारने घेतला पेटघटनास्थळावरून मिळालेल्या … Read more

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण – आरोपी कृष्णा आंधळेवर 1 लाखांचे बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ॲक्शन मोडमध्ये आला आहे. गेल्या तब्बल 14 महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने आता थेट एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले … Read more

बीड जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; प्रशासनाचा कडक निर्णय

बीड | प्रतिनिधी marthinewsdigital.in आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. इंधन टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत जिल्ह्यात सुट्या स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर कडक बंदी घातली आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी … Read more

बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती; माळापुरी-घोसापुरी-पेंडगाव येथे नवीन एमआयडीसीचा प्रस्ताव

बीड | marathinewsdigital.in प्रतिनिधी बीड जिल्ह्याच्या बीड | marathinewsdigital.in प्रतिनिधीबीड जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने जिल्ह्यात नवीन औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. माळापुरी, घोसापुरी आणि पेंडगाव परिसरात सुमारे ४०० हेक्टर जमिनीवर ही एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया … Read more

SBI बँक देत आहे कोणत्याही कागदपत्राशिवाय 20 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज? जाणून घ्या सत्य काय आहे!

marthinewsdigital.in | विशेष रिपोर्टसध्या सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे— “SBI बँक कोणत्याही कागदपत्राशिवाय 20 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे आणि तेही फक्त 2 मिनिटांत खात्यात जमा!”मात्र ही बातमी खरी आहे का? की हा फसवणुकीचा प्रकार आहे? चला याचा सविस्तर आढावा घेऊ. काय आहे व्हायरल दावा?व्हायरल मेसेजनुसार, State … Read more

वेताळवाडी येथे ह.भ.प. काशीनाथ महाराज यांचा १४वा नारळी सप्ताह २६ मार्चपासून; भागवत कथा व कीर्तनांचा भव्य सोहळा

वेताळवाडी (प्रतिनिधी- संदीप सोनवणे) वारकरी संप्रदायातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची व भक्तीमय बातमी समोर येत आहे. ह.भ.प. श्री मंहत गुरूवर्य काशीनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून १४वा नारळी सप्ताह मौजे वेताळवाडी येथे गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.या सप्ताहात दररोज … Read more

गावानुसार कर्जमाफी यादी जाहीर; यादीत आपले नाव आहे का? लगेच तपासा

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शासनाकडून शेती कर्जमाफी योजनेअंतर्गत गावानुसार लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता आपल्या नावाची खात्री करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.शासनाने जाहीर केलेल्या या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे, त्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा … Read more

मराठी नववर्षाच्या उंबरठ्यावर अवकाळी पाऊस व गारपीट; आंबा व रब्बी पिके जमीनदोस्त, पंचनाम्याची मागणी?

बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी परिसरात अचानक आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे मराठी नववर्षाचा उत्साह सुरू असताना, दुसरीकडे निसर्गाच्या या अवकृपेने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारच्यां सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गारपीट … Read more

गुढीपाडव्याला रेशन कार्डधारकांना पैसे मिळणार? राज्य सरकारचा जीआर जारी

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केल्याची माहिती पुढे आली असून, या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना थेट आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुढीपाडवा हा मराठी … Read more